मुसळधार पावसातही जय अंजनी दर्शन सोसायटीचे नागरिकांनी ध्वजारोहण केले

मुसळधार पावसातही जय अंजनी दर्शन सोसायटीचे नागरिकांनी ध्वजारोहण केले 
ठाणे 
जिल्ह्यातील डोंबिवली शहरात मुसळधार पावसातही नागरिकांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनी सकाळी 8 वाजता स्वाभिमानी तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्राला मानवंदना दिली. जय अंजनी दर्शन सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी ध्वजारोहण केले, त्यानंतर राष्ट्रगीतासह अमर हुतात्म्यांसह भारत मातेच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार आणि महानगरचे कवी विनय शर्मा दीप उपस्थित होते, त्यांनी शहीद जवानांच्या स्मरणार्थ देशाला समर्पित कविता वाचून नागरिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अरुण भोगले, अमोल पाटील, चेयरमैन शरद भोसले, खजिनदार प्रमोद महाजन, किशोर खळे, राव साहेब, जैन साहेब, हरिश्चंद्र पई, सेक्रेटरी भूषण मुणगेकर, सौ.सुलेखा महाजन, सौ.वैद्य, सौ.कदम यांच्यासह सुरक्षा रक्षक अशोक मालवणकर व सावंत सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता